समाजोत्सव कार्यक्रम २३-२४ डिसेंबर २०१७
युवा शक्ति व त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग हया उद्देशाने समाजोत्सव कार्यक्रमाचे
औचित्य साधून आयोजन समितिने नियोजनात्मक पध्दतीने मुंबई येथे सर्व जिल्ह्यांतील युवकांना एकत्र करुन सामाजिक कार्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले हा एक मुंबई मंडळाचा अल्पसा प्रयत्न होता. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे आहे वर्तमान व भविष्यकाळ आपल्या हातात आहे. सर्वांनी एकत्र येऊन, एकतेचे दर्शन घडविले तर आणि जिल्हा मंडळांनी जिल्ह्याजिल्ह्यात व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर भविष्यात आमचा युवक एखादी मोठी क्रांति घडवून आणेल
-देवराव मते, संपादक समाज भारती मुंबई
No comments:
Post a Comment